Friday 17 October 2014

********* स्वामी संदेश *********

कोणतेही कारण असो
रागावू नका , चिडू नका ,
मोठ्याने बोलू नका ,
मन शांत ठेवा विचार करा .
नंतर अंमलबजावणी करा .
त्रास फक्त तुम्हालाच ,
सुख फक्त तुम्हालाच
मन:शांती, सुख तुम्हालाच .

विचार ही एक विलक्षण शक्ति असून,
तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य
तुमच्या विचारत आहे,
म्हणून विचार बदला ,म्हणजे नशीब बदलेल .

 || भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे . ||

Be happy!